स्वर्गीय अॅड. आदरणीय बाळासाहेब आपटे !

  • अ.
  • लेखन प्रपंच ! राजगुरुनगरचे सुपुत्र, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब आपटे यांचे नुकतेच निधन झाले. आपटे साहेबांचे जीवन व कार्ये खरे तर प्रेरणादायीच . खेड तालुक्यातील भूमी ही खरे तर भक्ती - शक्ती - ज्ञान वैराग्य यांची धर्मभूमी. .....पुढे वाचा

  • ब.
  • जीवनपट राजगुरुनगरचे सुपुत्र, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब आपटे यांचा जीवनपट आपणा समोर मांडताना....पुढे वाचा

  • क.
  • चरित्र सुसंस्कृत कुटूंबात जन्माला येणे आणि अनेकांना त्यात प्रेरणा देणे हे भाग्य बाळसाहेबांना लाभले. आपले दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण हे बाळासाहेबांनी खेड येथे महात्मा गांधी विद्यालय या आपल्या जन्मगावी घेतले. मॅट्रीक झाल्यानंतर बाळासाहेब पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. त्यानंतर पुणे येथे फर्ग्युसन....पुढे वाचा

  • ड.
  • व्यक्तिविशेष बाळासाहेबांच्या जीवनांची वैषिष्टये, दुर्मिळ असा संयोजक, नेटका समन्वक, कार्यकत्यांचे मोहोळ निर्माश करणारा कार्यकर्ता, धेयधूंद कार्यकर्ता, निष्ठावंत प्रचारक, कुशल संघटक, पट्टीचा वक्ता, एक लोकप्रिय खासदार, आदर्श लोकप्रतिनीधी, झुंजार संसद पटू, अभ्यासू प्रतिनिधी आजात शत्रू लोकसेवक, लोकोत्तर जिवन व्रती, लोकाभिमुख असा ....पुढे वाचा

  • ई.
  • आणीबाणी सन १९७५ , १९७७ च्या आणि बाणीच्या कालखंडामध्ये एक प्रकारे सत्वपरिक्षा होती. त्या आणीबाणी विरोधी आंदोलनाचे स्वतः बाळासाहेबांनी नेतृत्व केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात सत्याग्रह केला. मिसांतर्गत अटक होवून एकोणीस महिने त्यांना नाशिकच्या तुरुगांत ठेवले गेले ....पुढे वाचा

  • फ.
  • राजकीय महाराष्ट्रातून बाळासाहेबांना 12 वर्षे राज्यसभेच्या खासदारकीची संधी त्यांच्या अतिशय हुशार, निस्वार्थी, संघटनात्मक आणि कार्यकुशल अशा कर्तुत्वातून संघटनेनेच त्यांना बहाल केली. त्यांच्या खासदार विकास निधीतून संपुर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकत्यांनी आपापल्या भागामध्ये बाळासाहेबांनी खासदार विकास निधी ....पुढे वाचा

  • ह.
  • वकिली व्यवसाय १९६४ मध्ये बाळासाहेबांनी एल.एल.एम. ही कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली व मुंबई न्यायालयात वकिली करण्याकडे अधिक लक्ष्य वळविले. ....पुढे वाचा

  • ग.
  • खासदार निधी बाळासाहेब महाराष्ट्राच्या विधान मंडळातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कामासाठी निधीचे वितरण करता येत होते. म्हणूनच जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी मदत केली. सामाजिक उपयोगाच्या कामांचा प्राधान्यक्रम त्यांनी ठरविला होता. ....पुढे वाचा